Posts

सीख सेवा की

स्वामी विवेकानंद और उनकी गुरु मां शारदा से जुड़ी घटना है। विदेश यात्रा पर जाने से पहले विवेकानंद मां शारदा से अनुमति और आशीर्वाद लेने पहुंचे। उन्होंने माता से कहा, 'मां, मैं संसार के दुःख को दूर करना चाहता हूं। मैं बड़ी यात्रा पर जा रहा हूं। आप मुझे आशीर्वाद में कोई ऐसी सीख दीजिए, जो विश्व कल्याण के उद्देश्य में मेरे काम आ सके।' मां शारदा बहुत ही सहज और विद्वान थीं। वे उस समय रसोई का काम कर रही थीं। उन्होंने विवेकानंद की बातें सुनी और रसोई घर में रखे हुए एक चाकू की ओर इशारा करते हुए कहा, 'मुझे वह चाकू उठाकर दे दो।' विवेकानंदजी ने जैसे ही चाकू उठाकर माता को दिया तो मां शारदा बोलीं, 'मेरा आशीर्वाद तुम्हारे साथ है। मैं ये जान चुकी हूं कि तुम संसार की सेवा अवश्य करोगे।' ये बात सुनकर विवेकानंद हैरान थे। उन्होंने कहा, 'मां, सिर्फ चाकू उठाकर देने से आपने ये कैसे जान लिया कि मैं संसार की सेवा कर पाऊंगा?' मां शारदा बोलीं, 'तुमने जिस ढंग से चाकू उठाकर मुझे दिया, उससे ही मैं ये बात समझ गई हूं।' विवेकानंदजी ने चाकू के धार वाले हिस्से को खुद की ओर

राम नाम की महिमा

एक संत महात्मा श्यामदासजी रात्रि के समय में ‘श्रीराम’ नाम का अजपाजाप करते हुए अपनी मस्ती में चले जा रहे थे। जाप करते हुए वे एक गहन जंगल से गुज़र रहे थे। . विरक्त होने के कारण वे महात्मा बार-बार देशाटन करते रहते थे। वे किसी एक स्थान में अधिक समय नहीं रहते थे। वे इश्वर नाम प्रेमी थे। इस लिये दिन-रात उनके मुख से राम नाम जप चलता रहता था। स्वयं राम नाम का अजपाजाप करते तथा औरों को भी उसी मार्ग पर चलाते। . श्यामदासजी गहन जंगल में मार्ग भूल गये थे पर अपनी मस्ती में चले जा रहे थे कि जहाँ राम ले चले वहाँ….। दूर अँधेरे के बीच में बहुत सी दीपमालाएँ प्रकाशित थीं। महात्मा जी उसी दिशा की ओर चलने लगे। . निकट पहुँचते ही देखा कि वटवृक्ष के पास अनेक प्रकार के वाद्ययंत्र बज रहे हैं, नाच -गान और शराब की महफ़िल जमी है। कई स्त्री पुरुष साथ में नाचते-कूदते-हँसते तथा औरों को हँसा रहे हैं। उन्हें महसूस हुआ कि वे मनुष्य नहीं प्रेतात्मा हैं। . श्यामदासजी को देखकर एक प्रेत ने उनका हाथ पकड़कर कहाः ओ मनुष्य ! हमारे राजा तुझे बुलाते हैं, चल। वे मस्तभाव से राजा के पास गये जो सिंहासन प

आचमन का करायचे?

समाजात  गुरुचरित्राबद्दल फार भाविकतेने बोलतात. मी मात्र अभ्यास म्हणून गुरुचरित्र वाचले. गुरुचरित्रात छत्तिसाव्या अध्यायात ब्राह्मणाच्या कर्माचरणात सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत १५ ते २० वेळा आचमन सांगितले आहे. मी त्या अध्यायातील आचमनांची लिस्ट केली. त्याप्रमाणे आठ दिवस आचमन त्या त्या प्रमाणे करून बघितले. मी संध्या करीत नाही. पण संध्या करायच्या ज्या वेळा आहेत त्यावेळी नुसते आचमन केले. शरीर हलके वाटू लागले. अँसिडिटी कमी झाली नंतर आचमनाच्या वेळी जी नावे घेतात ती न घेता फक्त आचमन म्हणजे प्रत्येक वेळी तीन पळ्या पाणी पिऊन पाहिले. तरी तोच फायदा झाला. हे मी माझ्या एक डॉक्टर मित्राला सांगितले. तो म्हणाला, " बरोबर आहे." आपण पाणी कितीही प्यायलो तरी त्यातील थोडेसेच पाणी एका वेळी रक्तात घेतले जाते व अंतरा अंतराने घेतलेले थोडे पाणी रक्तात जाते. त्यामुळे रक्ताची घनता योग्य प्रमाणात राहून ऍसिडिटी, बी. पी. कमी होणारच. हल्लीचे सलाईन तरी काय आहे*? तसेच आहे. आहे ना? आमच्या पूर्वजांनी देवाच्या नावाखाली सामान्य लोकांना शरीर नीट ठेवण्यासाठी शास्त्रच

कृष्णसखा उद्धव

🌹 🌹 कृष्णसखा उद्धव  🌹 🌹 सन १९८२.हैदराबादचे दोन फोटोग्राफर मित्र हिमालयात फोटो काढत फिरत होते. आणि अचानक त्यांना वाघ दिसला. ते त्या वाघाच्या मागे गेले असता वाघ एका गुहेत शिरला. त्याच वेळी त्यांना एक जराजर्जर अवस्थेतील एक योगी दिसला. त्यांचं ते रुप पाहून एक मित्र तिथेच बेशुद्ध पडला. मात्र दुसऱ्याने फटाफट काही फोटो काढले. (तेव्हा ३६ फोटोंचा रोल होता. ) आणि तोही बेशुद्ध पडला. मात्र जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा दोघेही डोंगराच्या पायथ्याशी होते! नंतर जेव्हा त्यांनी ते फोटो डेव्हलप केले तेंव्हा एकच फोटो व्यवस्थित आला होता. तो म्हणजे हा फोटो! हा फोटो फिरत फिरत नाना महाराज तराणेंच्या एका भक्ताकडे आला. तेव्हा नानांनी सांगितले, "हे तर उद्धव! कृष्णसखा उद्धव! " नानांना कसे माहिती कि हे उद्धवच आहेत म्हणून? तर खरी गोष्ट अशी आहे की, नाना उद्धवांना प्रत्यक्ष भेटले होते! सन १९२० साली नाना हिमालयात गेले होते. त्यावेळी नानांचे वय २३-२४ असेल. नाना एकटेच होते. त्या दरम्यान बद्री केदार मार्गे गंगोत्रीला जाताना नाना वाट चुकले. अत्यंत बिकट अशी वाट. द